दिवा मध्ये विद्या चल अपार्टमेंटमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने उडाली खळबळ मादुरभावामुळे परिस्थिती झाली आहे दिवा
दिवा (प्रतिनीधी-सुनिल उघडे)- दिवा मध्ये विद्या चल अपार्टमेंटमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने सर्व ठिकाणी खळबळ बिल्डिंगच्या नागरिकांनी सफाई करण्यात आलेमयूरेश आपरमेन् बिलिंडमध्ये सफाई करून घेतली आहे .सर्व कोरोनाच्या मादुरभावामुळे परिस्थिती झाली आहे दिवा वासियांना दिवा मध्येकोरोना रुग्ण सापडला असूनही वि…
जिल्ह्यात अधिसूचना लागू, मास्क वापरणे बंधनकारक - जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
ठाणे (जिमाका): नागरिकांनी, अत्यावश्यक व जीवनाश्यक सेवेतील सर्व कर्मचारी, मालवाहतुकदार यांनी मास्क वापरणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. ठाणे जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोहिड-१९ विषाणूचा संसर्ग व प्रादुभाव रोखण्यासाडी नागरिकांनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरतांना फिरता…
रेशनिंग (PDS) संदर्भातील तक्रारी, रेशनची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन
ठाणे (जिमाका) - राज्यात रेशनिंगसाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन कार्यरत आहे. मात्र,कोरोना साथरोग नियंत्रनासाठी लागू केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. रेशनिंग साठीच्या तक्रारीसाठी तसेच रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी खालीलहेल्पलाईन…
Image
राज्यासमोर मोठे आव्हान
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग वा कृष्णा खोरे विकास अशा भव्य प्रकल्पासाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या तीन आवडी टाळेबंदीची मुदत १४ एप्रिल रोजी, म्हणजे आता संपेल. या बाबत केंद्राने काही घोषणा करायच्या आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात येणार असल्याचे जाहिर केले. उद्…
करोना रुग्णांसाठी पालिकेकडे सोपवलंखासगी हॉस्पिटल, मनसेच्या राजू पाटील यांची कौतुकास्पद कामगिरी
कल्याणा (प्रतिनीधी) - करोनाचा फैलाव रोखण्यासाही राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नसल्याने लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारसोगत लोकमतिनिधीदेखील आपापल्या मतदारसंघात मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. याच पार्श्वभुमीवर मनसे आमदार राजू पा…
प्रभाव शैक्षणिक वसामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने बेघर लोकांना फड पॅकेटचे वाटप
विरार (प्रतिनिधी)- सध्या सुरु असलेल्या देशव्यापीच्या काळात कोरोना विषाणबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण देशभरात लॉकडाऊनचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. संचार बंदीच्या काळात वेघर, गरजू नागरिकांना हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य…